Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Tuesday, October 18, 2016

नाशिक मध्ये बौद्ध समाजावऱ झालेल्या सामूहिक हल्ल्यात पीड़ित असलेल्या बऱ्याच पीडित कुटुंब

 नाशिक मध्ये बौद्ध समाजावऱ झालेल्या सामूहिक हल्ल्यात पीड़ित असलेल्या बऱ्याच पीडित कुटुंब, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस Atrocities victims शी आज adv गुणरतन सदावरते सर, डॉ. जयश्री पाटिल, सम्राट चे मुम्बई रिपोर्टर पाइकराव आणि मी सागर झेंडे यांनी भेट घेऊन सर्व झालेला अन्याय समजावून घेतला व सर्व सत्य परस्थिती समजावून घेतली आणि facts collect करण्यात आले. परिस्थिति भीषण आहे. पुढील case follow up साठी directions निश्चित झाले...

Brief points-

1) Atrocities च्या 500 (approx) च्या जवळपास cases होतील.

2) काहि बौद्ध तरुण अजुन ही missing आहेत..

3) 4 व्हीलर cars, 40-50 bikes, tractors, घरे असे प्रोपेर्टी damage करोडांच्या वर झालेले आहे..

4) पोलिसांची भूमिका ही तरुण बौद्ध तरुणांना खोट्या गुन्हयात  गोवण्याचे आहे.. शिक्षित तरुण यांच्यावर मोठ्या प्रमाणात cases दाखल केल्या आहेत..आई वडील न्यायासाठी वण वण करत आहे.. (सर्वांना सोडवण्याचा मार्ग उपलब्ध आहे, काम सुरु झाले आहे या दिशेने, काहि दिवस जातील..)

5) भीम नगर area त वस्तीत जाउन घरात घुसून बौद्ध महिलांना ही मार हांन झाली आहे.. मराठा समाजाने 4 दिवस अमानुष अत्याचार केला, रस्ते आडवले, जाळपोळ केली तरीही त्यांच्या गावात/ वस्तीत त्यांच्या महिलांना मारहाण पोलिस करत नाही..असे का घडते याचा विचार करायला हवा.. आणि अजुन किती पिढ़या आपन हेच सहन करनार आहोत? हे थांबू शकेल पण समूह तयार व्हायला हवा..परिस्थिति बदलू शकते..

6) हल्लेखोर हे सर्व एकजातिय मराठा जातीचे आहेत, व सर्व सूत्रधार हे Shivsena, Congress, NCP, BJP, MNS या पक्षाचे मराठा जातीचे नेते आहेत..(बौद्ध समाजाने पुन्हा या पक्षाना मत द्यावे का ? विचार करावा..जर हल्ले होउन ही यांन मत आपन दिले तर आपला अंत निश्चित आहे)

7) पवन पवार यांच्या सारख्या नगरसेवक असताना पोलिसांनी घरावर हल्ला करुण मार हान केलि आहे घरातील महिलांना ही..( यांनी 2 महीन्या पूर्वी BJP त प्रवेश करत पोट निवडणुकीत 2 नगरसेवक शिवसेने विरोधात निवडून आनले BJP नी बौद्ध पवार यांच्या militancy चा वापर केला आहे आणि आज पोलिसानी यांच्या कुटुंबावर हल्ला केलाय BJP कडे गृह मंत्रालय असून पवारानि ताकत वाढवूनBJP मदतीला येत नाहि..यातुन जातीयवादी पक्षातील बौद्ध लोकांनी गंभीर विचार करावा..) (अजुन बरेच काहि..)

8) नाशिक मधिल हल्ला हा बौद्ध अस्मितेवर हल्ला आहे..बुद्ध विहार, आपली श्रद्धा स्थाने यांच्या वर हल्ला आहे..याचे गांभीर्य ओळखून बौद्ध समाजाने आपली शक्ति unite consolidate करायला हवी.आपले सरक्षण आपन करायला सरसवाले पाहिजे.हया असल्या पोकळ आणि अत्याचारी दहशतीला जराही न घाबरता स्व सरक्षना साठी चळवळ करावी.. आणि सर्वांना दाखवून द्यावे की कोणी कितीही दडपन्याचा प्रयत्न केला तरीही बौद्ध समाज दबणार नाहीं तर अजुन ताकदीने संघटित होऊन बाबासाहेबांच्या vision मधील Constitutional and Democratic भारत निर्माण करेल.. अशी आशा नाशिक मधिल पीड़ित लोकांना भेटून वाटते, अजुन ही नाशिक मधिल बांधवांची आणि भगिनींची लढण्याची उमेद जशी च्या तशि आहे कोणत्याही  हल्ल्यामुळे  त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला नाहि..हे पाहून अजुन बळ प्राप्त झाले संघर्षांसाठी प्रेरणा मिळाली बळ मिळाले..

9) समूह म्हणजे शक्ति आहे ती लवकरात लवकर विधायकतेने निर्माण करण्यासाठी सर्व समाजाने यंत्रणा निर्माण करायला पुढे यावे.. नमो बुद्धाय,जय भीम!!!

सागर झेंडे ( Permanent Representative of United Nations

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Popular Posts