[1/26, 10:09 PM] +91 82377 71979: 26 जानेवारी 1950 पासुन भारतात संविधान लाजु करण्यात आले.
संविधान लिहिले कुणी..?? भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी 2 वर्षे 11 महीने 18 दिवस सतत सखोल अभ्यास करुन
भारतीय संविधानाची निर्मिती केली. संविधान लिहितांना
डाॅ. बाबासाहेबांना आपल्या स्वतःच्या तब्बेतीची काळजी
घेतली नाही. आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होऊन 6 डिसेंबर
1956 ला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. तरीही देखिल 26
जानेवारी च्या दिवशी काही शिक्षक विद्यार्थ्यांना खरी
माहिती देत नाही. किंवा डाॅ. बाबासाहेब आंबेडकराचा
जयघोष करायला सांगत नाही हे मोठे दुर्देव आहे.
26 जानेवारी 1950 पासुन भारत देश प्रजासत्ताक झाला.
म्हणजेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येकाला
एक मत देण्याचा अधिकार देवून त्या मताच्या आधारेच प्रजेची
सत्ता निर्माण केली. स्वातंञ्यापूर्वी भारतात राजा हा
राणीच्या पोटातुन जन्म घेत असे. परंतु प्रजासत्ताक दिनापासुन
राजा हा मताच्या पेटीतुन निघतो. एवढ्या मोठ्या
परिवर्तनाच्या जनकाचे आपण 26 जानेवारी च्या दिवशी
जयघोष करीत नाही. हे खेदजनक आहे.
परिवर्तवादी जबाबदार शिक्षकाने, अधिका-याने प्रत्येक 26
जानेवारीला राष्ट्रध्वजाखाली डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची
प्रतिमा ठेवुनच ध्वजारोहण करावे. हि विनंती.
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....जय भिम
[1/26, 10:09 PM] +91 82377 71979: ताश के पत्तो से महल नही बन सकता,
नदी को रोकने से समंदर नही बन सकता,
दुनिया मेँ अभी भी बहुत कलम चलाने वाले है,
लेकीन कोई कलम चलाने वाला संविधान नही लिख सकता,
हो गया एक ही शेर,
अभी कोई भी,
डॉ.भीमराव आंबेडकर नही बन सकता...
..........................................
भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त संविधान निर्माते,
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी
प्रणाम...!!!
No comments:
Post a Comment