Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Saturday, January 16, 2016

खतरनाक माहीती

खतरनाक माहीती--—
 जे लोक नेहमी मराठ्यांच्या नावाने बोंबलतात की--- धनगरांना मराठ्यांनी वर येऊ दिले नाही, त्यांचे शोषण केले, त्यांच्यासाठी सणसणीत माहीती  --
धनगर, बहुजनांचे कंबरडे नेमके कोणी मोडले , ज्यांना आम्ही राष्ट्रपिता म्हणतो त्यांने कशी पाचर मारली ते डोळे फाडून वाचा उगाच बोंबलुन काही फायदा नाही😭😭
🙏🏻🙏🏻पुणे करार🙏🏻🙏🏻
   👇जरू२ वाचा👇

पुणे करार" परीणाम काय झाला. व पुणे करार झाला नसता तर त्याचा काय परिणाम असता...!
पुणे करारामध्ये डॉ. बाबासाहेबांनी मिळवलेले अधिकार खालीलप्रमाणे आहेत.
१) स्वतंत्र मतदार संघ (Separate Electorate) :-
SC.ST.OBC. आणि Minority साठी राखीव मतदार संघ. ज्यामध्ये SC.ST.OBC. आणि Minority च्या उमेदवाराला Vote देण्याचा अधिकार फक्त SC.ST.OBC. आणि Minority च्या लोकांनाच राहिल.
२) दुहेरी (दोन वेळा) मत देण्याचा अधिकार (Dual
Vote System) :- SC.ST.OBC. आणि Minority च्या
लोकांना दोन वेळा Vote देण्याचा व आपला प्रतिनीधी निवडण्याचा अधिकार राहील.
उदा.
एखाद्या विभागामध्ये Schudeld Cast चा उमेदवार उभा असेल तर त्याला फक्त Schudeld Cast चेच लोक Vote देऊ शकतील.
त्याचप्रमाणे ST.OBC. आणि Minority च्या उमेदवारालासुद्ध त्यांचेच लोक Vote देऊ शकतील.
आणि दुसर्या कोणत्याही जातीचा उमेदवार उभा असेल तर त्याला सुद्धा SC.ST.OBC. आणि Minority च्या लोकांना Vote देण्याचा अधिकार असेल.
३) प्रौढ मताधिकार (Adult Franchise) :- २१ वर्षे
पुर्ण प्रत्येक व्यक्तीला Vote देण्याचा अधिकार असेल. जेव्हा England च्या Parliment मध्ये Vote कुणी द्यायचे यावर चर्चा सुरु होती. या चर्चेसाठी इंग्रजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आमंत्रीत केले,
इंग्रजांनी असा मुद्दा मांडला कि जे लोक Income Tax भरत असतील तेच लोक Vote देतील. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, कि आमचे लोक अशिक्षित आहे.
त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही. त्यामुळे Income Tax भरण्याचा प्रश्नच नाही. आणि भारतामध्ये शिक्षणाचा व संपत्ती साठवण्याचा अधिकार फक्त उच्च जाती कडे आहे.
तुम्ही जर असा कायदा पारीत केला तर कोणाला Vote द्यायचं व उमेदवार बनवायच हा निर्णय हेच करतील व आमचे लोक या अधिकारापासुन वंचित राहतील, त्यामुळे Vote देण्यासाठी Income Tax भरणार्याच्या ऐवजी २१ वर्ष वयाची अट ठेवावी. कारण माझा समाज हा अशिक्षित आहेत, ते किती वर्षापासुन जगताहेत, किती पावसाळे बघीतले एवढच त्याना कळते. त्यामुळे Vote देण्याची वयोमर्यादा २१ वर्ष असावी.
४) पर्याप्त प्रतीनिधीत्व (Adequate Representation): स्वतंत्र मतदार संघामध्ये SC.ST.OBC. आणि Minority यांच्या मधुन लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणार होते. पण पुणे करारमुळे संयुक्त मतदार संघ लागु झाला आणि आजपर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी नाही मिळाले. १९५२ च्या निवडणुकीत काश्मिरी पंडीत जवाहरलाल नेहरु नी ६०% ब्राह्मणांना टिकिट देऊन ५६% ब्राह्मण निवडुण आणले आणि स्वतंत्र भारतात पुन्हा ब्राह्मणशाही स्थापण केली.
आणि संपुर्ण भारतावर ब्राह्मणांनी वर्चस्व पुनस्थापित केले.
जेव्हा बाबासाहेबांनी हे चार अधिकार इंग्रजांकडुन मिळवुन घेतले तेव्हा गांधीजींनी बाबासाहेबांच्या विरोधात आमरण उपोशन सुरु केले. कारण या अधिकारांमुळे संसदेमध्ये खरे प्रतीनिधी (Real Representation) निवडले गेले असते.
त्यामुळे ब्राह्मणांना सुद्धा SC. ST. OBC. आणि Minority च्या Vote वर अवलंबुन राहावे लागले असते. पहिल्यांदा SC. ST. OBC.
आणि Minority च्या लोकानी आपले उमेदवार निवडले असते, व नंतर ३% ब्राह्मणाना.
"भारतामध्ये OBC ची संख्या जास्त असल्यामुळे १ नंबरला OBC (५२%) आले असते त्या खालोखाल Minority (१८%)नंबर २ ला आले असते, Schudeld Cast (१५%) नंबर ३ ला आले असते. व Schudeld Tribes (८%) नंबर ४ ला आले असते आणि नंतर शेवटी ब्राह्मण (३%) आले असते." यातुन "१, २ व ३ नंबरचे उमेदवार संसदेत निवडुन गेले असते यामध्ये ब्राह्मणांचा पत्ता साफ झाला असता."
याची खबरदारी गांधीजींनी घेतली व बाबासाहेबानी हे अधिकार घेऊ नये म्हणुन त्यांच्या विरोधात उपोषण सुरु केले.
गांधिजींचा PA देसाइ ने त्याच्या डायरीत गांधीजी व सरदार पटेल यांचा एक संवाद लिहुन ठेवला. गांधीजी म्हणतात कि "सरदार तुम मेरी नझर से देखो, भविष्य मे ये जो हरीजन गुंडे है,
हमारे लोगोंको बहोत पिट रहे है."
पुणे करार झाल्यामुळे स्वतंत्र मतदार संघ (Separate
Electorate) ऐवजी संयुक्त मतदार संघ (Join Electorate) लागु झाला. त्यामुळे आज पक्षाचे Suprimo उमेदवार निवडतात व नंतर आपण त्याला Vote देतो. पक्षाचे Suprimo उमेदवार निवडतांना उमेदवार किती नालायक आहे, ते समाजासोबत किती गद्दारी करतात हे बघतात व नंतरच ते उमेदवाराला टिकट देतात. त्यामुळे आपले खरे उमेदवार निवडले जात नाही. हा सर्व परीणाम पुणे कराराचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कि मला ह्या समोरच्या खांबावर फाशी दिली तरी मी या करारावर सही करणार नाही.
गांधीजींनी बाबासाहेबाना सह्या करण्यासाठी मजबुर केलं. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. गांधीजी बाबासाहेबाना म्हणाले, कि डॉ.आंबेडकर तुम्ही ज्या लोकांसाठी ज्या जातीसाठी हे अधिकार मिळवले ते सोडले नाही तर आम्ही संपुर्ण भारतात दंगली पेठवू, संपुर्ण जाती संपवू. मग मात्र बाबासाहेब नमले. ज्या लोकांसाठी अथवा जातींसाठी आपण हे अधिकार मिळवले ते उरलेच नाही तर हे अधिकार फक्त कागदावरच राहातील. आपले लोक जिवंत राहिले तर आपण असे अनेक अधिकार मिळवु. त्यामुळे बाबासाहेबानी ह्या करारावर सह्या केल्या.

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts